एमपीएससीच्या ४४ हजार ४७७ उमेदवारांचा आॅनलाईन पोल
प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील सरकारी विभागांमध्ये नोकर भरतीसाठी राज्य सरकारच्यावतीने महापरीक्षा पोर्टल संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी राहिल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संकेतस्थळवर स्थगिती आणली आहे. हे संकेतस्थळ सुरू करण्यात यावे की नाही याबाबत आ€नलाईन पोल घेण्यात आले होता. त्यामुळे तब्बल ४४ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल संकेतस्थळ बंद करण्याकडे कौल दिला. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मंत्रालय ते राज्यातील विविध सरकारी कार्यालयातील जागा भरण्यासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी राज्य सरकारच्यावतीने महापरीक्षा पोर्टल संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. मात्र, महापरीक्षा पोर्टलमध्ये गैरव्यवहार जाल्याचा आरोप करत परीक्षार्थी उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्यासाठी एल्गार पुकारला होता. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऽया विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठविल्याने लोकप्रतिनिधींनीही पोर्टल बंद करण्याची मागणी सरकारकडे केली. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पोर्टलला स्थगिती दिली आहे. याबाबत स्टुडंट राईट्स संघटनेने सोशल मीडियावर महापरीक्षा पोर्टलविरोधात मोहीम हाती घेतली होती. ५ ते १॰ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित प्रश्नांवर विद्यार्थ्यांची मते घेण्यात आली. राज्यातील ४४ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी या लिंकवर आपली मते व्यक्त केली आहेत.
यामध्ये राज्य सेवेतील पेपर क्रमांक २ हा सी-सॅट हा विषय पात्र करण्यात यावा काय ? या प्रश्नाला ६३.९ टक्के उमेदवारांनी होय तर ३६.१ टक्के उमेदवारांनी नाही असे उत्तर दिले. पीएसआय, एसटीआय, मंत्रालय अधिकारी पदासाठी संयुक्त परीक्षा विभक्त करावी काय ? यावर ८॰.८ टक्के उमेदवारांनी होय हा पर्याय निवडला आहे. तसेच १९.२ टक्के विद्यार्थ्यांनी संयुक्त परीक्षा विभक्त करू नये, या बाजूने कौल दिला. तसेच महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा कौल ८७.२ टक्के उमेदवारांनी दिला आहे. तर १२.८ टक्के विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल दुरूस्त करून चालू ठेवण्याचा पर्याय सूचविला आहे. त्यामुळे आता या निकालाचा राज्य सरकार किती गंभीरपणे विचार करणार आणि कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विद्यार्थी अध्यानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रीयामग्न व्हावा तसेच ज्ञाननिर्माता व्हावा यासाठी कार्यानुभव या विषयांतर्गत जास्तीत जास्त उपक्रमांची योजना करावी. यात स्थानिक व्यवहारांचा संबंध शाळेतील ज्ञानाशी जोडावा. म्हणजे अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुलभ होते.
कार्यानुभव या विषयाची इ. पहिली ते आठवी ची सर्वसाधारण उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
०१. श्रमप्रतीष्ठा
०२. उदयोजकतेचे शिक्षण
०३. जीवनक्षमता विकसित करणारे कौशल्य
०४. समाजपयोगिता व कार्यजगत यांचे समन्वेषण
०५. कार्यातील स्वभूमिकेची समज
०६. अर्थोत्पादन क्षमता
०७. कार्यकौशल्य विकास
०८. कार्यसंस्कृतिचे जतन व संवर्धन
०९. अनिवार्य उपक्रम
१०. कार्यानुभावातून पर्यावरण जाणीव.
ही उद्दिस्टे डोळ्यासमोर ठेऊन आपण त्यासाठी उपक्रम निवडावे.
कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी या वर्गासाठी अनिवार्य उपक्रम आणि ऎच्छिक उपक्रम असे दोन वर्गात वर्गीकरण करण्यात येते. यांना अनुक्रमे ४०% आणि ६०% भारांश द्यावा.
———————————————————————————-
1. अनिवार्य उपक्रम
2. ऎच्छिक उपक्रम
3 .काही सहज केलेल्या कलाकृती
4. हातमोजा बाहुली
5. रद्दी कागदाचा पक्षी
6. फ्लॉवर पॉट
7. आकाश कंदील तयार करणे
8. कागदाची टोपी बनवणे
9. तंत्रज्ञान क्षेत्रे
10. जल साक्षरता
11. आपत्ती व्यवस्थापण
12. बोलका बहुला बनवणे
13. कागदाच्या लगद्यापासून मुखवटा करणे
14. कागदाच्या पुंगल्यापासून पेन stand व फुलदाणी
15. मातीकाम
16. बांबूकाम
17. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे
18. केरसुणी तयार करणे
19. बुके तयार करणे .
20. आईस्क्रीमच्या काड्यापासून कलाकृती
21. थर्मोकोल पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे.
22. क्राफ्ट स्पेशल
कार्यानुभव या विषयाची इ. पहिली ते आठवी ची सर्वसाधारण उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
०१. श्रमप्रतीष्ठा
०२. उदयोजकतेचे शिक्षण
०३. जीवनक्षमता विकसित करणारे कौशल्य
०४. समाजपयोगिता व कार्यजगत यांचे समन्वेषण
०५. कार्यातील स्वभूमिकेची समज
०६. अर्थोत्पादन क्षमता
०७. कार्यकौशल्य विकास
०८. कार्यसंस्कृतिचे जतन व संवर्धन
०९. अनिवार्य उपक्रम
१०. कार्यानुभावातून पर्यावरण जाणीव.
ही उद्दिस्टे डोळ्यासमोर ठेऊन आपण त्यासाठी उपक्रम निवडावे.
कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी या वर्गासाठी अनिवार्य उपक्रम आणि ऎच्छिक उपक्रम असे दोन वर्गात वर्गीकरण करण्यात येते. यांना अनुक्रमे ४०% आणि ६०% भारांश द्यावा.
———————————————————————————-
1. अनिवार्य उपक्रम
2. ऎच्छिक उपक्रम
3 .काही सहज केलेल्या कलाकृती
4. हातमोजा बाहुली
5. रद्दी कागदाचा पक्षी
6. फ्लॉवर पॉट
7. आकाश कंदील तयार करणे
8. कागदाची टोपी बनवणे
9. तंत्रज्ञान क्षेत्रे
10. जल साक्षरता
11. आपत्ती व्यवस्थापण
12. बोलका बहुला बनवणे
13. कागदाच्या लगद्यापासून मुखवटा करणे
14. कागदाच्या पुंगल्यापासून पेन stand व फुलदाणी
15. मातीकाम
16. बांबूकाम
17. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे
18. केरसुणी तयार करणे
19. बुके तयार करणे .
20. आईस्क्रीमच्या काड्यापासून कलाकृती
21. थर्मोकोल पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे.
22. क्राफ्ट स्पेशल






