THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday 9 January 2019

THIS DOMAIN EXPIRE ON 31 JANUARY 2019 SO PLEASE VISIT MY OLD DOMAIN FOR FEW DAY. REMEMBER FOLLOW URL FOR INFORMATION. WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM

THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY 2019

SO IF YOU WANT INFORMATION PLEASE VISIT  TYPE FOLLOW LINK


Saturday 5 January 2019

प्रजासत्ताक दिन - भाषणे

प्रजासत्ताक दिन भाषणे pdf  स्वरूपात डाऊनलोड करा खालील लिंक व

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

67वा भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2015

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 

संविधांनाबद्दल काही तथ्य जे आपल्याला माहीत असायला हवे.


  1. 26 जानेवारी 1950 या दिवशी, भारतीय संविधान लागू झाला आणि भारत औपचारिकपणे प्रजासत्ताक बनले.  
  2. 26 जानेवारी या तारखेची विशेषत: निवड झाली कारण ह्या तारखेलाच (26 जानेवारीइ.स. 1930) पूर्ण स्वराज दिवसाचे वर्धापनदिन असते.
  3. भारतीय संविधान 22 भाग12 पुरवण्या (परिशिष्टे) आणि 97 संशोधन मध्ये विभागलेला असून त्यात एकूण 448 कलमा अंतर्भूत आहेत आणि हा जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे .
  4. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले.
  5. संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती तयार करण्यात आल्या होत्या: इंग्रजी आणि हिंदी भाषेत.
  6. संविधानाच्या दोन्ही प्रतींवर 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी स्वाक्षरी केली आणि दोन दिवसांनी ते प्रभावी झाले व संपूर्ण देशात अंमलात आले.
  7. संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रती संसदेच्या लायब्ररी मध्ये हीलियम (Helium Gas) भरलेल्या पेटी मध्ये ठेवलेले आहे.
  8. संविधानाची स्थापना झाल्यापासून त्यात 94 संशोधन झाले आहेत.
  9. खादी पेक्षा इतर कोणत्याही पदार्थापासून बनलेले भारतीय ध्वज फडकविणे हा अपराध आहे, या साठी तीन वर्षे कारावास आणि रोख दंडाची कायद्याने शिक्षा आहे.
  10. भारतीय ध्वज जमिनीवर किंवा पाण्याशी स्पर्श करू नयेकिंवा कधी रंगभूषेसाठी वापरले जाऊ नये.

प्रजासत्ताक दिन

      सर्वप्रथम आपणास सर्वांना प्रजासत्ताक      दिनाच्या मनपुर्वक सदिच्छा.....
काही दिवसात प्रजासत्ताक दिन येत आहे या दिनाचा खरा इतिहास घराघरापर्यंत माहित व्हायला हवे यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेर करा जादू वगैरे काही होणार नाही पण जागृती नक्की होईल.
          26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन होय या दिनाची सुरूवात कशी झाली हे जाणून हे घेणे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं कर्तव्य आहे. नव्हे तर हे प्रत्येक भारतीयांनी आपल्या राष्ट्राप्रती आणि राष्ट्रीय उत्सहाप्रती सजग रहायला हवे.काय आहे प्रजासत्ताक दिनाचा इतिहास या दिनी कोणाची प्रतिमा ठेवणे योग्य ठरते.कोणाचे ह्या सणाला उत्सहाला अधिक योगदान आहे.चला जाणून घेऊूया खरा इतिहास.इतिहासाची सुवर्णाक्षरांची पाने चाळल्यावरती आपल्या समोर ठळकपणे नाव येते ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर साहेब यांचं त्याचप्रमाणे लक्षात येईल ह्या उत्सहाचे सर्वात मोठे योगदान त्यांचेच आहे आता सविस्तर जाणून घेऊया...
         26 नोव्हबर 1949 रोजी आपलं भारतीय संविधान  डॉ. भिमराव रामजी आंबेडकर  नावाच्या थोर महान  व्यक्तीने  लिहिले एका अतिशय गरिब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्गाच्या बाहेर बसावे लागत होते.उभ्या आयुष्यात त्यांना  खुप अस्पुश्यतेचे चटके सहन करावे लागले. तरी त्यांनी मोठ्या जिद्दीने उच्च विधाविभूषित होऊन मोठ्या पदव्या संपादन केल्या . आपल्या शिक्षणाचा योग्य सद्दोपयोग करून राष्ट्राचं संविधान जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लावून पुर्ण केले.
        जगाच्या पाठिवरील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आेळखला जाणारा इंग्लड या देशाचं नाव खोडून आता सर्वांत मोठी लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून भारताला नवी ओळख प्राप्ती झाली आहे.याचं श्रेय बाबासाहेबांना  जाते. आपले भारतीय संंविधान ज्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी आंमलात आलं.या दिवसापासुन संविधानाच्या नियमावलीनुसार राज्यकारभार सुरू झाला.त्यामुळे जनतेच्या प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन मराठी 

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा (संविधान) स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. त्या दिवसापासून आपण एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनलो. दिनांक २६ जानेवारीची निवड करण्यात आली कारण १९३० मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीश भारत ब्रिटिश कॉमनवेल्थच्या दोन नवीन स्वतंत्र राजवटीत विभागला गेला, एक म्हणजे आपला भारत आणि दुसरा पाकिस्तान. भारत स्वतंत्र झाला असला तरी जॉर्ज सहावा भारताच्या संवैधानिक राजेशाहीचा प्रमुख होता आणि अर्ल माउंटबॅटन हा गव्हर्नर जनरल होता. या वेळी भारतकडे कायमस्वरूपी संविधान नव्हते, आपण भारत सरकार अधिनियम १९३५ ची सुधारित आवृत्ती वापरत होतो.

२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. ४ नोव्हेंबर १९४७ रोजी समितीने विधानसभे समोर पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत अनेक सत्रांमध्ये यावर चर्चा आणि सुधार होत राहिला. हे सत्र जनतेसाठी खुले होते. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती काढल्या, ज्यापैकी एक हिंदी मध्ये होती आणि दुसरी इंग्रजी मध्ये. दोन दिवसांनी २६जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले.
संपूर्ण देशातल्या शाळा, शासकीय कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण आपले घर, ऑफिस, गाडी तिरंगी रंगाचे फुगे, झेंडे, रांगोळी इत्यादीनी सुशोभित करतो. काही जण प्रजासत्ताक दिन घरी साजरा करतात तर कोणी सामाजिक मोहिमा आणि कार्यक्रमांसह साजरे करतात. शाळेच्या मैदान / कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो; उत्सवपूर्ण मोर्चे काढले जातात, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुख्य अतिथी विद्यालय / महाविद्यालयाच्या आवारात ध्वज वंदनासाठी येतात, अनेक सन्मानित व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना उपस्तीथी लावतात. ध्वजवंदना नंतर राष्ट्रगीत गायले जाते, सर्व जण राष्ट्रगीतासाठी उभे राहून त्याचा आदर राखतात. अतिथी, शिक्षक आपले भाषण देतात. काही शाळा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.

भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या समोर भारत सरकार राजधानी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिन साजरा करते. या दिवशी, राजपथावर भव्य परेड होते जी भारतीय संस्कृती, वारसा आणि संरक्षण क्षमता दाखवून देते. शेकडो लोक राजपथला भेट देतात आणि या राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतात. दूरदर्शन, विविध वृत्तवाहिन्यां आणि आजकाल यूट्यूब, फेसबुक वर हा उत्सव प्रसारित केला जातो. राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाला संबोधित करतात.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे अतिथी म्हणून विविध देश, सरकारच्या प्रमुखाना आमंत्रित केले जाते. वर्ष २०१८ साठी भारत ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० आसियान देशांच्या राज्य किंवा सरकारच्या प्रमुखांना आमंत्रित करीत आहे.

भारतीय संविधान किंवा घटना ही प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा, शासकीय संस्थांच्या संरचना, कार्यपद्धती, शक्ती आणि कर्तव्ये प्रस्थापित करते. सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशक तत्त्वे आणि कर्तव्यांची स्थापना करते. संविधानानुसार भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याचा प्रयत्न करतो.

संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले ६ मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत कर्तव्ये सर्व नागरिकांना संविधानासह भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आदर करण्यास, त्याच्या वारसाचे संरक्षण करणे, त्याची संमिश्र संस्कृती जतन करणे आणि त्याच्या संरक्षणास सहाय्य करण्यासाठी बाध्य करते. ते सर्व भारतीयांना सामान्य बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी, वैज्ञानिक स्वभाव विकसित करण्यासाठी, हिंसेला आळा घालण्यासाठी बांधील करते.

चला इंग्रजी शिकुया

चला इंग्रजी शिकुया




चला इंग्रजी शिकू







चला इंग्रजी शिकूया
या सदरामध्ये चला इंग्रजी शिकूया या व्हात्साप्प ग्रुपमधील पोस्त दिलेल्या आहेत......

इंग्रजी बोलता येण्यासाठी काही प्राथमिक बाबी महत्वाच्या आहेत ज्यामधे NOUN ,PRONOUN,VERB आणि इतर काही गोष्टींचा समावेश होतो...या बाबी आपण शालेय जीवनात शिकलेलो आहोत....
इंग्रजी संभाषणासाठी आवश्यक असलेल्या काही प्राथमिक रचना व ABBREVATIONS पासून सुरुवात करुयात...

*I'm*

I'm' is an abbreviation for the word 'I AM.'  It is used in combination with other words to tell someone about yourself or to describe something you are doing.

Here are some examples:

"I'm so tired."
"I'm confused."
"I'm happy."
"I'm twenty three years old."
"I'm hungry."
"I'm nervous."
"I'm excited."
"I'm leaving work."
"I'm thirsty."


You can also add descriptive words with 'I'm' such as:

"I'm extremely tired."
"I'm very happy."
"I'm terribly hungry."
"I am super excited."
"I'm very nervous."

----------------------------------------------------------------------------------------------------------------------- English Improving ,Tips of the day (इंग्रजी सुधारण्यासाठी टिप्स)

*Read As Much As You Can*

An easy way of learning new words is by reading. You should read anything you can. Read books, magazines, newspapers, and online articles or blogs. The more you read the more new words you will see and learn.

*Read a Thesaurus*

When you read a Thesaurus you will be learning new words. Look up words you know and you will learn words to use in its place. This broadens and expands your vocabulary. If you look up one or two words a day you will increase your vocabulary quickly.

*Read the Dictionary*

The dictionary is a wonderful place for learning new words. You do not have to sit down and read it page by page. Instead, try picking a letter day and learning one or two new words that start with that letter each day. Use the new words as often as you can in conversation as a way to help you remember them.

*Play Word Games*

Word games are a good way for learning new words. Games including Scrabble and Boggle are not only fun but educational too. This is a fun way of increasing your vocabulary. Crossword puzzles are another great tool for expanding your vocabulary. Word games are a big help in improving vocabulary.

*Keep a Notebook Handy*

You should keep a notebook handy to write down any new word you hear or read. You can write the meaning of the word or how you heard the word used. This way you will have a reminder of what the word means or look it up if need be.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

--------------------------------
 *CONVERSATION*⚪

*The food tastes great (अन्न चविष्ट आहे)*

Smita:आपको खाना कैसे लग रहा है?
How do you like the food?

Dipali:यह बहुत स्वादिष्ट है. क्या आपने यह पकाया?
It tastes really great. Did you cook it?

Smita:हाँ. मैंने यह दोपहर को बनाया. क्या आप कुछ और लेंगी?
Yes. I made it this afternoon. Would you like some more?

Dipali:हाँ, लेकिन बस ज़रा सा और. मुझे ज्यादा भूक नहीं है
OK, just a little though. I'm really full.

Smita:ओह. क्या इसके बजाय कुछ सुप पसन्द करेंगी?
Oh. Would you like some soup instead?

DiPali:किस किसम का है?
What kind is it?

Smita:टमाटर और चावल. क्या आपने वह पहले खाया है?
Tomato and rice. Have you had that before?

Dipali:नहीं. यह मेरी पहली बार है. उसका कैसा स्वाद है?
No. This is my first time. How does it taste?

Smita:वह अच्छा है. कोशिश कीजिये. आपको क्या लगता है?
It's good, try it. What do you think?

Dipali:अरे वाह. यह अच्छा है. क्या आपने यह भी बनाया?
Wow. It is good. Did you make that also?

Smita:हाँ
Yes.

Dipali:आप सचमुच एक अच्छी रसोईया है
You're a really good cook.

Smita:शुक्रिया, मैं हमारे लिए चिक्केन सूप बनाऊँगी
Thanks, next time I'll make chicken soup for us.

Dipali:अच्छी बात है. क्या आपने विधालय में पकाना सीखा?
That sounds good. Did you study cooking in school?

Smita:नहीं, मैंने खुद सीखा. मेरे पास एक अच्छी रसोईया किताब है जो मैं वक़्त मिलने पर पढती हूँ
No, I learned by myself. I have a good cook book that I read when I have time.

--------------------------------------------------------------------------------



⚪ *विनम्रता आणि शिष्टाचारा संबंधी काही वाक्ये..*⚪


🔲  तुझ्या घरातले सर्वजण ठीक आहेत ना ?
        is everyone ok at your house ?

🔲   मी तुमचा खुप आभारी आहे.
        Thank you very much.

🔲   तुमची टाय खुप सुंदर आहे
         Your tie is very nice.

🔲   माझ कर्तव्य आहे.
        Its my pleasure.

🔲   तुम्हीच श्री.जोशी आहात का ?
         Are you mr.joshi ?

🔲   मी ठीक आहे,तुम्ही कसे आहात ?
         I am well, how are you ?

🔲   मला माफ करा ,मला उशीर झाला.
        I am sorry i am late.

🔲   बर, कृपया करुन हे स्वीकार करा.
        Well, please accept this.

🔲   तुम्ही बाजारात चालला आहात का ?
         Are you going to the bazar ?

🔲   नेहमी आनंदी रहा.
        Always be happy.

🔲   तुमच्या परिक्षेसाठी खुप शुभेच्छा
        Best of luck for your exam.

🔲   तुम्हाला भेटून आनंद झाला.
         Nice to meet you.

🔲   तुला चहा घ्यायला आवडेल का ?
         Would you like to have some tea ?

🔲   कृपया मला भेटून मग जा.
        Please go after having meet me

🔲    कृपया जाण्यापुर्वी थोड़ा चहा घ्या
       Please have some tea before you go.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

*उद्देशून बोलण्यासाठी*

🔲  Excuse me sir, can I help you?
माफ करा साहेब, मी आपली मदत करू शकतो का?

🔲  Have you got a pen, dear?
       तुझ्याकडे पेन आहे का मित्रा?

🔲  Shut up.
       चूप बस.

🔲  Hey, get your hands off my bike.
       अहो, माझ्या सायकलवरून हात काढा.

🔲  Listen, I don't want to see you here again.
      तू मला इथे पून्हा दिसता कामा नये.

🔲  Everybody, please keep quite.
       कृपया सर्वजण शांत बसा.

🔲  I have lost my appetite, doctor.
      डॉक्टर, मला भुख राहिली नाही.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन


         प्रजासत्ताक दिन 


Republic Day गणतंत्र दिवस का समारोह भारत मेंविशेष रूप से स्कूलों, कॉलेजों के छात्रों, और अन्य शिक्षण संस्थानों में विशाल और महत्पूर्ण उत्सव के रूप में मनाया जाता है।गणतंत्र दिवस पर इन जागहों पर कई प्रकार के कार्यक्रम शिक्षकों औरछात्रों द्वाराआयोजित किये जाते हैं जिससे की बच्चों का ज्ञान बढ़ सके और भारत के गणतंत्र दिवास के विषय में वे जान सकें। ऐसे में Republic Day Speech गणतंत्र दिवस पर भाषण प्रतियोगिता और Essay Writing निबंध लेखन बहुत ही महत्वपूर्ण रूप से इस दिन आयोजित किये जाते हैं।आप सभी को गणतंत्र दिवस 2018 की हार्दिक शुभकामनायें26 January Republic Day Essay Speech Hindi गणतंत्र दिवस निबंध व भाषण (2018)हमने इस पोस्ट में Republic Day पर पोस्ट लिखा है जो Students को अपने अन्दर Leadership Quality बढाने में मदद करेगा और इससे उन्हें भारत के गणतंत्र दिवस के विषय में अच्छी जानकारीभी मिल जाएगी। यह 26 जनवरी पर Essay निबंध और Speech भाषण बहुत नही आसान शब्दों में हमने लिखा है जिससे की समझने और यद् करने में आसानी हो।Republic Day Essay in Hindi 26 जनवरी गणतंत्र दिवस पर निबंधहमारा मात्रभूमि कई वर्षों तक ब्रिटिश सरकार के अधीन था। उस समय अंग्रेजी हुकूमत ने भारतीय लोगों को ज़बरदस्ती अपने कानून का पालन करने को कहा और ना मानाने वालों के साथ अत्याचार भी किया। कई वर्षों के संघर्ष के बाद भारतीय स्वतंत्रता सेनानियों की कड़ी मेहनत और जीवन न्योछावर करने के बाद भारत को 15 अगस्त 1947 कोआज़ादी मिली।स्वतंत्रता के ढाई वर्ष के बाद भारत सरकार ने स्वयं का संविधान लागु किया और भारत को एक प्रजातांत्रिक गणतंत्र घोषित किया। लगभग 2 वर्ष, 11 महीने और 18 दिन के बाद 26 जनवरी 1950को भारत के संविधान को भारत की संविधान सभा में पास किया गया। इस घोषणा के बाद से इस दिन को प्रतिवर्ष भारतीय लोग गणतंत्र दिवस के रूप में मनाने लगे।loading...Also Read गांधी जयंती पर निबंध Essay on Gandhi Jayanti in Hindiहर साल रिपब्लिक डे मनाना भारतीय लोगों और दुसरेदेशों में रहने वाले भारतीय लोगों के लिए बहुत ही सम्मान की बात है। यह दिन सभी भारतीय लोगों केलिए बहुत ही महत्वपूर्ण दिन होता है और सभी लोग बहुत हीख़ुशी और उत्साहके साथ इस दिन को मनाते हैं।लोग इस दिन का बड़ी बेसब्री से इंतज़ार करते हैं औरकई दिन पहले से ही इसकी तैयारी करने में जुट जातेहैं। गणतंत्र दिवस के उत्सव के दिन राजपथ में एक महीने से तैयारियाँ शुरू हो जाता है और इंडिया गेट के रास्ता को सुरक्षा के नज़रिए से बंद कर दिया जाता है ताकि किसी भी प्रकार की भी आक्रामक गतिविधियाँ ना हो सकें।भारत की राजधानी दिल्ली और सभी राज्यों के राजधानी में इस उत्सव को बहुत ही बड़े तरीके से मनाया जाता है। उत्सव के दिन सबसे पहले भारतीय तिरंगे या राष्ट्रिय द्वज को भारत के राष्टपति फहराते हैं उसके बाद भारत का राष्ट गान “जन गन मन” गया जाता है।उसके पश्चात बाकि कार्यक्रम शुरू होते हैं जैसे भारतीय सेना का परेड, सभी राज्यों की संस्कृति को दर्शाते हुए झांकी, और भारत के शक्ति को दर्शाते मिसाइल, सांस्कृतिक और देशभक्ति गिजों पर नृत्य और आखरी में कई प्रकार के पुरस्कार वितरण किये जाते हैं।स्कूल और कॉलेज के छात्र भी इस उत्सव को मनाने केलिए उत्सुक रहते हैं इसलिए वे भी एक महीने पहले से इसकी तैयारी में लगे रहते हैं। जिन भी छात्रों ने शैक्षणिक सत्र में खेल, पढाई या अन्य कार्यक्रमों में अच्छा किया हो उन्हें इस दिन पुरस्कार और सर्टिफिकेट दे कर सम्मान दिया जाता है।घरों में लोग इस दिन को अपने दोस्तों, परिवार वालों और बच्चों के साथ मनाते हैं। सभी भारतीय लोग इस दिन 8 बजे अपने टीवी पर राजपथ पर होने वाले समारोह को देखने के लिए तैयार रहते हैं। इस सम्मान के दिन पर हर भारतीय व्यक्ति यह प्रण लेते है कि वो अपने संविधान की रक्षा करेंगे और देश में शांति और सद्भाव बनाये रखेंगे ताकि इससेदेश को विकसित बनाने में मदद मिले।

मराठीत निबंध : प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे 'प्रजासत्ताक दिन' हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.
हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून 'प्रजासत्ताक दिन' साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.
शाळांना तोरणे-पताका आपले तिरंगी ध्वज लावली जातात. लहान मोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात
घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. मुख्याध्यापका कडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात.
या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे
प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्ये

मित्रांनो नमस्कार,

नवीन सत्र असो का गावातून फेरी असो आपले विद्यार्थी घोषवाक्य ,नारे देऊन समाजातील लोकांची जनजागृती करत असतात अश्या वेळी गावफेरी साठी आपणास काही शाळा प्रवेशोत्सव साठी घोषवाक्यांची यादी पुढील फोटो मधून देत आहे या फोटोंची pdf एकत्रित file सुद्धा खाली डाउनलोड करण्यासाठी दिली आहे ती आपण डाउनलोड या बटनावर क्लीक करून मिळवू शकता

सर्व फोटो ची pdf फाईल मिळवा DOWNLOAD या बटनावर क्लीक करून
Size केवळ 1mb








संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8

मित्रांनो संकलित परीक्षेला सुरुवात होत असून या परिक्षेनंतर वेगवेगळे विषयाचे आपणास गुणनोंद तक्ते आपल्या रेकॉर्ड मध्ये जतन करून ठेवावे लागतात त्याकरिता आपणास काही उपयोगी पडतील असे संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8 उपलब्ध करून देत आहे आपण हे तक्ते खालील बटनावर वलीक करून डाउनलोड करू शकता


नमुना 1 तक्ते

तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 

                           



नमुना 2 तक्ते 

डाउनलोड करायचे असतील तर खालील Download या बटनावर क्लिक करा





नमुना तक्ते 3
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 




नमुना तक्ते 4

 एक्सेल फॉर्म्युला शीट सर्व वर्ग सर्व विषय
केवळ गुण भरावे निकाल आपोआप तयार होईल
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 




महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर  भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 महाराष्ट्र स्कूल टीचर


शाळा सिद्धी निकष माहिती

शाळा सिद्धी निकष माहिती
शाळा सिद्धी निकष सांगणारी pdf file डाउनलोड करा खालील लिंक वरून



महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर  भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 महाराष्ट्र स्कूल टीचर


वर्णनात्मक नोंदी, प्रगतीपुस्तिका नोंदी,संकलित पेपर्स संग्रह

वर्णनात्मक सर्व वर्ग सर्व विषयाच्या नोंदी,
 प्रगतीपुस्तिका नोंदी,
संकलित पेपर्स संग्रह 
इत्यादि pdf फाईल्स मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा


                        इथे क्लिक करा

माहितीचा अधिकार (RTI)

माहितीचा अधिकार (RTI)

माहितीचा अधिकार Right To Information (RTI)
माहितीचा अधिकार
भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार मिळण्यासाठी संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (आरटीआय) कायदा 12 ऑक्‍टोबर 2005 पासून अमलात आणला. या कायद्यानुसार भारतीय नागरिक राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयामधील त्यांना हवी ती माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करू शकतात.
अधिकार -
1) सरकारी कागदपत्रांच्या नकला मिळविणे.
2) सरकारी कागदपत्रांच्या नकलांची तपासणी आणि पडताळणीकामी उपयोग करणे.

3) सरकारी कामाचे नमुने घेणे आणि ते मिळविणे.
नियम करण्याचे अधिकार - केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना याबाबतचे नियम बनविण्याचा अधिकार राहील. मात्र ते नियम या कायद्यास अधीन राहून केलेले असतील.
अपूर्ण अथवा थोडीशी माहिती - कायद्यानुसार रेकॉर्डमधील काही भाग राखून ठेवून माहिती द्यावयाची असल्यास त्याबाबत तशी पूर्वसूचना असण्याची गरज असेल आणि त्यास तशी पूर्वपरवानगी घेऊनच अर्धवट माहिती देणे शक्‍य होईल. मात्र अशा प्रकारच्या प्रकारांना कायदा पूर्णतः संरक्षण देत नाही. त्यामुळे मागितलेली सर्व माहिती मिळणे या कायद्यास धरून बंधनकारक असेल. सार्वजनिक हित लक्षात घेऊनच याबाबतीत निर्णय घेणे गरजेचे असेल. ज्या माहितीमुळे देशाचे हितसंबंध बिघडतील किंवा सार्वजनिक जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल अशा काही कागदपत्रांबाबतच असे विचार करणे सोईचे ठरते. 
खालील बाबतीतील माहिती माहितीच्या अधिकारात देता येणार नाही -
1) ज्या माहितीमुळे देशाची एकात्मिकता धोक्‍यात येईल. देशाच्या संरक्षणाला बाधा येईल, शास्त्रीय किंवा आर्थिक बाबतीत राज्यावर परिणाम होतील, परदेशी राज्यांबरोबर असलेल्या हितसंबंधांना बाधा येईल किंवा त्या माहितीमुळे मोठ्या घटना म्हणजे दंगली, वाद, शत्रुत्व निर्माण होऊन देशातील शांतता भंग पावेल अशी माहिती देता येणार नाही.
2) न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्या प्रकरणाची माहिती देता येणार नाही. तसेच न्यायालयाने तसे आदेश दिलेले असल्यास त्याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात देता येणार नाही ज्यामुळे कोर्टाचा अवमान होईल.
3) लोकसभेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकारातील माहिती देताना ती देण्याने कायदेभंग होणार असेल तर तशी माहिती देता येणार नाही.
4) बुद्धिमत्ता हक्क, व्यापारी आत्मविश्‍वाला तडा जाणारी घटना, एखाद्या व्यवसायातील गोपनीयता, की ज्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव होऊन त्यावर त्याचा परिणाम होईल आणि त्याबाबत पात्र किंवा कार्यक्षम अधिकाऱ्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ती माहिती देण्यास प्रतिबंध केला असेल.
5) मात्र संबंधित माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यास असे जाणवले, की सार्वजनिक हितसंबंधांना या माहितीमुळे बाधा निर्माण होईल अशी माहिती देता येणार नाही.
6) परदेशातील सरकारकडून विश्‍वासाने गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्यास ती देता येणार नाही.
7) सुरक्षिततेच्या बाबतीत मिळालेली माहिती ही माहितीच्या अधिकारात देता येणार नाही.
8) एखाद्या चौकशीकामी ही माहिती देण्यात अडचण असेल किंवा एखाद्या व्यक्तीची चौकशी सुरू असताना ती माहिती देता येणार नाही.
9) कॅबिनेटची कागदपत्रे, मंत्र्यांनी दिलेली माहिती किंवा सादर केलेली कॅबिनेट बैठकीसमोरील कागदपत्रे, तसेच कॅबिनेटला सादर केलेली सचिव पातळीवरील अगर अधिकारी वर्गाने कॅबिनेटला सादर केलेली कागदपत्रे यांची माहिती देता येणार नाही.
10) एखादी खासगी माहिती, की जी सार्वजनिक हितसंबंध बिघडविणार नाही अशी माहिती देता येणार नाही. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाशी संबंध असेल अशी माहिती देता येणार नाही.
11) लोकांची इच्छा लक्षात घेऊन वरीलप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या व्यापारात आणि ट्रेड सिक्रेट्‌स यामुळे विनाकारण नुकसान होणार नाही अशा प्रकारची माहिती दिली जाणार नाही.

प्रजासत्ताक दिनानिमित्त करावयाचे फलक लेखन


प्रजासत्ताक दिनानिमित्त करावयाचे फलक लेखन(नमुने)
सर्वप्रथम सर्व मित्रांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो शाळेत फलक लेखन सुंदर अक्षरात केल्यास कार्यक्रमाला बहार येतो त्यामुळे फलक लेखन सुंदर व आकर्षक असायला हवे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास काही फलक लेखनाचे नमुने देत आहे. आशा करतो ते आपणास मार्गदर्शक ठरतील.













२६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण

२६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .

प्रजासत्ताक दिन -काही भाषणे,इंग्रजी ,मराठी व हिंदी.


देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
.भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’ आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला.
हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.
दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.
 ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
हिंदी भाषण
जैसा कि हम सभी जानते हैं कि अपने राष्ट्र के बेहद खास अवसर पर हम सभी यहाँ इकट्ठा हुये हैं जिसे गणतंत्र दिवस कहते हैं। मैं आप सबके सामने गणतंत्र दिवस पर भाषण पढ़ना चाहता हूं। सबसे पहले मैं अपने क्लास टीचर का धन्यवाद देना चाहूंगा जिनकी वजह से मुझे अपने स्कूल के इस मंच पर गणतंत्र दिवस के इस महान अवसर पर मेरे प्यारे देश के बारे में कुछ कहने का सुनहरा मौका प्राप्त हुआ।
15 अगस्त 1947 से ही भारत एक स्व-शासित देश है। 1947 में 15 अगस्त को ब्रिटिश शासन से भारत को स्वतंत्रता प्राप्त हुई जिसे हम स्वतंत्रता दिवस के रुप में मनाते हैं। हालांकि, 1950 से 26 जनवरी को हम गणतंत्र दिवस मनाते हैं। भारत का संविधान 26 जनवरी 1950 में लागू हुआ, इसलिये हम इस दिन को हर साल गणतंत्र दिवस के रुप में मनाते हैं। 2015 में इस वर्ष, हम भारत का 66वां गणतंत्र दिवस मना रहें हैं।
गणतंत्र का अर्थ है देश में रहने वाले लोगों की सर्वोच्च शक्ति और सही दिशा में देश के नेतृत्व के लिये राजनीतिक नेता के रुप में अपने प्रतिनीधि चुनने के लिये केवल जनता के पास अधिकार है। इसलिये, भारत एक गणतंत्र देश है जहाँ जनता अपना नेता प्रधानमंत्री के रुप में चुनती है। भारत में “पूर्ण स्वराज” के लिये हमारे महान भारतीय स्वतंत्रता सेनानियों ने बहुत संघर्ष किया। उन्होंने अपने प्राणों की आहूति दी जिससे उनके आने वाली पीढ़ी को कोई संघर्ष न करना पड़े और वो देश को आगे लेकर जाएँ।
हमारे देश के महान नेता और स्वतंत्रता सेनानी महात्मा गाँधी, भगत सिंह, चन्द्रशेखर आजाद, लाला लाजपत राय, सरदार बल्लभ भाई पटेल, लाल बहादुर शास्त्री आदि हैं। भारत को एक आजाद देश बनाने के लिये इन लोगों ने अंग्रेजों के खिलाफ़ लगातार लड़ाई की। अपने देश के लिये हम इनके समर्पण को कभी नहीं भूल सकते हैं। हमें ऐसे महान अवसरों पर इन्हें याद करते हुये सलामी देनी चाहिये। केवल इन लोगों की वजह से ये मुमकिन हुआ कि हम अपने दिमाग से सोच सकते हैं और बिना किसी दबाव के अपने राष्ट्र में मुक्त होकर रह सकते हैं।
हमारे पहले भारतीय राष्ट्रपति डॉ राजेन्द्र प्रसाद थे जिन्होंने कहा था कि, “एक संविधान और एक संघ के क्षेत्राधिकार के तहत हमने इस विशाल भूमि के संपूर्ण भाग को एक साथ प्राप्त किया है जो यहाँ रहने वाले 320 करोड़ पुरुष और महिलाओं से ज़्यादा के लोक-कल्याण के लिये जिम्मेदारी लेता है”। कितने शर्म से ये कहना पड़ रहा है कि हम अभी भी अपने देश में अपराध, भ्रष्टाचार और हिंसा (आतंकवाद, बलात्कार, चोरी, दंगे, हड़ताल आदि के रुप में) से लड़ रहें हैं। फिर से, ऐसी गुलामी से देश को बचाने के लिये सभी को एक-साथ होने की ज़रुरत है क्योंकि ये विकास और प्रगति के इसके मुख्य धारा में जाने से अपने देश को पीछे खींच रहा है। आगे बढ़कर इन्हें सुलझाने के लिये हमें अपने सामाजिक मुद्दों जैसे गरीबी, बेरोजगारी, अशिक्षा, ग्लोबल वार्मिंग, असमानता आदि से अवगत रहना चाहिये।
डॉ अब्दुल कलाम ने कहा है कि “अगर एक देश भ्रष्ट्राचार मुक्त होता है और सुंदर मस्तिष्क का एक राष्ट्र बनता है, मैं दृढ़ता से महसूस करता हूं कि तीन प्रधान सदस्य हैं जो अंतर पैदा कर सकते हैं। वो पिता, माता और एक गुरु हैं”। भारत के एक नागरिक के रुप में हमें इसके बारे में गंभीरता से सोचना चाहिये और अपने देश को आगे बढ़ाने के लिये सभी मुमकिन प्रयास करना चाहिये।
धन्यवाद, जय हिन्द।




 ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
इंग्रजी भाषण
*We are all proud citizens of India. 26th January is celebrated as Republic Day in India every year. On this day in 1950, India becomes a Democratic Republic. Celebrations are held every year on this day throughout the country.
On 26th January, 1950, the Constitution of India came into force and made India a Democratic Republic country. The people of our country rule themselves and all are equal and free. The government is ruled by candidates selected by the people of our country.
The Constitution of India was drafted by Dr. B.R. Ambedkar which helped to replace the existing Government of India Act, 1935. The Constitution of India which was drafted by Dr. B.R. Ambedkar was actually passed on 26th November, 1949.
Hence, India becomes a sovereign, socialist, secular and democratic republic on 26th January, 1950. But the word ‘socialist’ and ‘secular’ was previously not present in the constitution. It was added in its 42nd amendment in 1976.
The fundamental rights and duties of the people of the Republic in India have been laid down in our constitution. Every citizen of India is equal in the eye of law, and no one is to suffer because of religion, creed, caste, colour or race.
During the British Rule, two great personalities such as Mahatma Gandhi and Rabindranath Tagore gave the same message of peace, love, unity and equality
Dr. Rajendra Prasad, the first President of the Indian Republic, had asked us to think more of our duties than of our rights. Jawaharlal Nehru, our first Prime Minister too, has again given us the same message.
The people of India celebrate Republic Daywith proud and honour. This is also a day of reunion. The People celebrate this day with the whole family. People wear new clothes and start the day with the National Song of India.
In most organizations, clubs, institutions, parades are organized where people wear white clothes with Tri-colour in their hands and march to some specified areas. Patriotic songs are sung everywhere.
The celebrations in the capital (New Delhi) are the most stunning with parade and cultural pageant by different states.
Republic Day is an official holiday and all the schools and colleges celebrate this day by organizing a little program and finally a parade of all boys and girls. They all march inside the campus of the schools and colleges and feel proud to be an Indian. Many people celebrate this day with their friends and loved ones.
Let us make a great promise that we would be live together in peace and happiness as the people of the same nation.